देशभक्ती आणि मातृभुमीपासून झालेली ताटातूट या भावनेतून स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी १० डिसेंबर १९०९ रोजी इंग्लंडमधील ब्रायटनच्या समुद्र किनारी बसून "सागरा प्राण तळमळला' या लिहिलेल्या कवितेस आज शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. वीर सावरकरांच्या स्म्रुतीस विनम्र अभिवादन...!
No comments:
Post a Comment