आपल्या जवळ जे नाहीत्याचीच मानवी मनाला ओढ असतेसर्वच मनं सारखी घडत नसतातम्हणून वास्तविकतेला स्वप्नाची जोड असते .........
*****************************************************************
"जगात वेदना जितकी सुंदर बोलते, तेवढं सुख नाही बोलत. सुख माणसाला मुकं करतं, वेदनेच्या पोटी सुंदर बोलणं येतं,नाही ? ’’
- पु॰ ल॰ देशपांडे
1 comment:
vaa chhan post ahe mitra....
Post a Comment