July 19, 2009

संध्यामठ

कोल्हापूरचा ऐतिहासिक रंकाळा तलाव स्वच्छतेसाठी यंदाच्या उन्हाळ्यात पाणी सोडून बराचसा रिकामा करण्यात आला होता.. त्यावेळी वर्षभर पाण्यात असणारा हा संध्यामठ असा अंतरंग दाखवुन गेला. त्याची ही काही दुर्मिळ छायाचित्रे...













...आणि आता पाऊस पडू लागल्यावर हा संध्यामठ परत नेहमीसारखे पाण्यात बुडून गेला आहे.. काही दिवसांपूर्वी दै. पुढारी मध्ये प्रसिद्ध झालेले हे छायाचित्र...

1 comment:

prajkta said...

bhannat...nad khula...mind blowing...